पक्षाघात आणि आयुर्वेद उपचार.
•पक्षाघात आणि आयुर्वेद उपचार.
•अर्धांगवायू उपचार.
•लकवा ( Paralysis ) को ठीक करने के लिए करें यह साधारण उपचार.
#samarth_success_life #sajanohol #Paralysis #अर्धांगवायू #Successorthopowder
Treatment of paralysis
पक्षाघात हा भारतातील मृत्यू व अपंगत्वासाठी कारणीभूत आजारांपैकी एक आहे. जागतिक स्तरावर २५ वर्षांवरील ४ पैकी एका प्रौढ व्यक्तीला त्यांच्या जीवनामध्ये पक्षाघाताचा झटका आलेला आहे. दरवर्षाला १.८ दशलक्षाहून अधिक लोकांना पक्षाघाताचा झटका येतो आणि अलीकडील काळामध्ये देशात या आजाराच्या प्रमाणात १०० टक्के वाढ झाली आहे.
.अर्धांगवायूचे 5 प्रकार कोणते आहेत?
अर्धांगवायूचे वेगवेगळे प्रकार म्हणजे क्वाड्रिप्लेजिया, पॅराप्लेजिया, मोनोप्लेजिया, डिप्लेजिया आणि हेमिप्लेजिया .
पक्षाघाताचे प्रकार काय आहेत?
मोनोप्लेजिया :- जो फक्त एक हात किंवा पाय प्रभावित करतो.
hemiplegia :- जो तुमच्या शरीराच्या एकाच बाजूला एक हात आणि एक पाय प्रभावित करतो.
पॅराप्लेजिया :- ज्यामुळे तुमच्या दोन्ही पायांवर परिणाम होतो.
क्वाड्रिप्लेजिया :- किंवा टेट्राप्लेजिया, जे तुमचे दोन्ही हात आणि तुमचे दोन्ही पाय प्रभावित करते.
पक्षाघात कसा होतो?
पक्षाघाताची लक्षणे कोणती? जर तुम्हाला अर्धांगवायू झाला असेल, तर तुम्ही शरीराच्या प्रभावित भागांना हलविण्यास अंशतः किंवा पूर्णपणे अक्षम आहात . दुखापतीच्या स्थानावर अवलंबून संवेदना गमावण्यासोबत अर्धांगवायू देखील असू शकतो. स्ट्रोक आणि पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतीमुळे अचानक अर्धांगवायू होतो.
पक्षाघाताची सुरुवातीची लक्षणे कोणती?
• प्रभावित स्नायूंमध्ये सुन्नपणा किंवा वेदना.
• स्नायू कमजोरी.
• स्नायूंच्या नुकसानाची दृश्यमान चिन्हे (स्नायू शोष)
कडकपणा
अनैच्छिक उबळ किंवा twitches.
अर्धांगवायू कसा थांबवायचा?
• पक्षाघात टाळण्यासाठी, व्यक्तींनी खाली नमूद केलेल्या नियमांचे पालन केले पाहिजे,
• व्यक्तींनी संतुलित आहार पाळला पाहिजे.
• व्यक्तींनी सक्रिय असले पाहिजे आणि दिवसातून किमान 30 मिनिटे काही व्यायाम केला पाहिजे ज्यामुळे रक्तदाब, हृदय, कोलेस्ट्रॉल आणि शरीराचे वजन यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.
• व्यक्तींनी धूम्रपान सोडले पाहिजे.
अर्धांगवायूसाठी सर्वोत्तम औषध कोणते आहे?
Success Ortho Powder , Withamax Capsul & 7-Wonder
ख-या अर्थाने दुर्बल, कार्यहीन, निकामी
करणारा विकार, अर्धागवात येईपर्यंत तो टाळण्याकरिता बरेचसे करण्यासारखे असते.
तो येऊन गेल्यावर पुन्हा दुसरा वा तिसरा आघात होऊ नये म्हणून
कटाक्षाने प्रयत्न करावे लागतात.
अर्धांगवाताची कारणे आपला प्रभाव दाखवितात व बोलणे, चालणे, हातापायाची हालचाल यांवर आक्रमण
करतात.
त्यामुळे परावलंबित्व, परस्वाधीनता, पांगळेपणा, दुबळेपणा,हळवेपणा या सर्वांचा रोगी धनी होतो.
याकरिता चाळिशीचे आसपासच्या स्त्री-पुरुषांनी, विशेषत: स्थूल व्यक्तींनी आपली स्वत:ची व आपल्या घरातील व्यक्तींची काळजी घेणे आवश्यक आहे.
एकदा अर्धांगाचा आघात झाल्यावर कुटुंबातील लोकांच्या हातात फक्त 'सेवाकार्य' हाच उपाय उरतो.
कारणे:
१) रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा व शुक्र या सात धातूंची झीज होण्यास कारण होईल असे खाणे, पिणे वा वागणे.
उदाहरणार्थ जेवणकमी व उशिरा करणे, कमी झोप घेणे, चिंता करणे इत्यादी.
२) सात धातूंच्यापैकी काही धातूचे फाजील पोषण होईल असे खाणे,पिणे वा वागणे. त्यामुळे शरीरातील वहनसंस्थांच्या कामात अडथळा येतो.
३) ताकदीच्या बाहेर काम करणे, मनावर सतत आघात होणे, मनात कुढणे, दु:खांना मोकळे होऊ न देणे, अति विचार करणे.
४) भात, मीठ, डालडा, साखर, तेलकट, तुपकट पदार्थ, मांसाहार, फरसाण यांचा अतिरेकी वापर.
५) सर्वात महत्त्वाची चार कारणे म्हणजे अतिस्थौल्य, रक्तदाब, मधुमेह व मेंदूवरचा फाजील ताण याकडे होत असलेले अक्षम्य दुर्लक्ष.
लक्षणे:
पूर्वरूपे:
अर्धांगवाताचा झटका येण्याच्या अगोदर काही पूर्वसचना
मिळत असतात. त्यांचेवरून रोग्याने सावध होऊन पथ्यपाणी नीट
तर वातविकाराचा मोठा धोका टळू शकतो. आधुनिक तपासणीच्या रक्तदाब, रक्तशर्करा, हृदयालेख, यांच्या गरजेबद्दल दुमत नाही. पण त्याचबरोबर पूर्वरूपांची जाणीव ठेवणे व त्याप्रमाणे काळजी घेणे रुग्णाच्या हिताचेच आहे.
१) चक्कर (भ्रम)
२) थकवा (क्लम)
३) छातीत दुखणे (उर:शूल) विशेषतः डावे बाजूस
४) जडपणा (गौरव)
५) लठ्ठपणा (स्थौल्य)
६) मलावरोध
७) सार्वदेहिक धातुक्षीणता
८) झोप नसणे (अनिद्रा)
९) घाम येणे (अतिस्वेदप्रवृत्ती)
•अर्धागवाताचा झटका येऊन गेल्यावर एक बाजू लुळी पडते.
•हातापायाच्या स्नायूवरील नियंत्रण दूर होते. हातपाय त्यांचे हालचालीच
•काम करू शकत नाहीत. गाल, जीभ, बोलणे, रुची यावर परिणाम होतो.
•बोलता येत नाही किंवा बोलणे समजत नाही, तोंड वाकडे होते. रुग्ण दीनवाणा होतो.
हा झटका येण्याअगोदर काही वेळेस फक्त चेह-यावर ‘अर्दित'
म्हणजे चेह-याचा अर्धागवात असा आघात होतो.
अर्धांगवात व अर्दित
यांची कारणपरंपरा बरीचशी एक आहे.
अर्दिताचे वर्णन म्हणजे “अर्धागवात विकारात पहिल्या वेगात रोगी बरा होतो. त्याला कारण निसर्ग होय. ज्या स्नायूंचे बंधन सुटलेले असते
ते काही कालावधीत पुन: पूर्ववत होऊ शकतात.
पथ्यापथ्य:
खूप खाऊन व सुखासीन आयुष्य जगल्यामुळे शरीरात फाजील चरबी
वाढल्याचा इतिहास या विकारात असल्यास वजन कमी करण्याच्या दृष्टीने आहारविहार असावा.
गोडधोड पदार्थ, तेलकट, फरसाण, पिष्टमय पदार्थ, मीठ, डालडा, भात, मांसाहार हे पदार्थ टाळावेत.
सावकाश पण लांब अंतरावर फिरावयास जावे.
२) मानसिक कारणांनी अर्धागवात आलेला असल्यास मनाचा क्षोभ होईल असे आंबट, तिखट, खारट जेवण नसावे.
जेवण, विश्रांती, झोप हे वेळेवर व्हावे.
३) धातुक्षय, मन दुर्बल होणे, पांडुता ही लक्षणे असलेल्या अर्धागवात विकारात भरपूर खाणेपिणे, विशेषत: उडदाचे पदार्थ, कोहळा, तूप हे निर्धाकपणे घ्यावे.
शरीराचे आवश्यक तेवढे बृहण म्हणजे वजन वाढविणे
यावर लक्ष असावे.
४) अर्धांगवाताकरिता पुढील प्रकारे सात्त्विक आहार असावा.
गव्हाचा फुलका, मुगाची डाळ, दध्याभोपळा, दोडका, पडवळ,
कारले, शेवगा, सुरण, आवळा, चाकवत, राजगिरा, गाईचे दूध, गोडताक, आले, लसूण, जिरे, कोथिंबीर, करडईचे तेल, बिनवासाचे एरंडेल तेल इत्यादी.
*• ☎️ऑर्डर बुक करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी खालील नंबर वर कॉल करा: *
गोरक्ष मोहिते पाटील Naturopathy Expert बारामती 8459948301
*#Home Delivery Available*
Comments
Post a Comment